Dr. Mustakim Pathan

हमालाच्या मुलाचा देशात डंका

आयुष मंत्रालयात वैज्ञानिक शास्रज्ञ म्हणून नियुक्ती; एरंडोलसह जळगावच्या शिरपेचात रोवला मनाचा तुरा मुस्तकीम बागवान । रवंजे बु. वार्ताहर घरात अठरा विश्वे दारिद्रय, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतांना उच्च शिक्षण घेऊन नोकरीची अपेक्षा देखील कोणी करणार नाही. त्यातही क्लास १ ऑफिसर पदाची. मात्र, अशा साऱ्या परिस्थितीवर मात करत एरंडोल येथील एका हमालाच्या मुलाने फक्त उच्च शिक्षणच […]

Continue Reading
EPFO

देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी ‘आनंदाची बातमी’; ‘पीएफ’वरील व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation) अर्थात ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने अर्थमंत्रालयाकडे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएफ (Provident Fund) वर ८.२५ व्याज मिळणार आहे. देशभरातील तब्बल ८ […]

Continue Reading
Actor Ashok Saraf Announced 'Maharashtra Bhushan' Award 2023

Maharashtra Bhushan Puraskar 2023 : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar 2023) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज केली. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये २५ लाख असे या पुरस्काराचे स्वरुप […]

Continue Reading
Gram Sanvad Cycle Yatra

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा – इति पाण्डेय

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या १२ दिवसीय ‘ग्राम संवाद सायकल यात्रे’स आरंभ; महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले आयोजन जळगाव : ‘महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालले तर, आपण खरे असल्याचे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही. खोट्याचे अनेक चेहरे असतात परंतु सत्याचा एकच चेहरा असतो असे म्हटले जाते. गांधीजींच्या सहज सोप्या तत्त्वज्ञानाचा अंगिकार आपण […]

Continue Reading

Gram Sanvad Cycle Yatra : गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. ३० जानेवारी) स्वस्थ समाज व सामाजिक समरसता निर्माण करण्याच्या उद्देशाने समाज प्रबोधनासाठी व गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित “ग्राम संवाद सायकल यात्रे” (Gram Sanvad Cycle Yatra) ची आजपासून सुरुवात होत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या हस्ते सायकल यात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात […]

Continue Reading

दक्षिण मुखी हनुमान मंदिर सत्संग भजनी मंडळाच्या भजनात दंग झाले भाविक

जळगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. जळगावात देखील असाच उत्साह सर्वत्र पाहावयास मिळत आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर सत्संग भजनी मंडळाच्यावतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभागी होत, रामनामात दंग झाले होते. मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ […]

Continue Reading

‘जय श्रीराम आणि साईबाबा की जय’ च्या घोषणांनी दुमदुमली शिरसोलीनगरी

अशोक पाटील | शिरसोली : येथे प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिरसोली ते शिर्डी पायवारीनिमित्त सोमवार (दि.२२) रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करण्यात आलेल्या ‘जय श्रीराम आणि साईबाबा की जय‘ च्या घोषणांनी शिरसोली परिसर दुमदुमला होता. प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण शिरसोली गावात विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच पहाटेच गावात रांगोळी काढून […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha : रसिकांना हसवून लोटपोट करत राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप

जळगाव : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने जळगाव केंद्रावर आयोजित २० व्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप शुक्रवारी (दि.१९) ‘मरी गई’ या नाटकाने झाला. अस्सल अहिराणी संवादातील या नाटकाने रसिकांना हसवून लोटपोट केले तर रसिकांनीही टाळ्यांचा खळखळात करत बालकांच्या कलेचे कौतुक केले. शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे गेल्या पाच दिवसांपासून ही स्पर्धा सुरू […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेचा शुक्रवारी समारोप

जळगाव : येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेत गुरुवारी (दि.१८) बाल कलाकारांनी एकापेक्षा एक सरस नाटकांचे सादरीकरण करून रसिकांची वाह… वाह… मिळविली. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सर्वच बाल कलाकारांनी विविध घटकातील मुलांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समोरील आव्हाने नाटकाच्या माध्यमातून मांडले. आयडेंटीटी : अनाथ, फुटपाथवर राहणाऱ्या, हातमजुरी […]

Continue Reading

Rajya Balnatya Spardha: नाटकांमधून पर्यावरण, शिक्षण आणि नात्यांवर भाष्य

बालकांच्या दर्जेदार सादरीकरणाने (Balnatya Spardha) जिंकली रसिकांची मने जळगाव : येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे सुरू असलेल्या राज्य बालनाट्य (Balnatya Spardha) स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी बाल कलाकारांनी पर्यावरण, शिक्षण, आई-वडील आणि पाल्यांमधील नाते, भाषा यासारख्या विषयांवर भाष्य करत आपल्या दर्जेदार अभिनयाचा अविष्कार घडविला. रसिकांनीही टाळ्यांचा कडकडाट करत या बालकराकरांचा उत्साह वाढवला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने २० […]

Continue Reading