धान्य पिकवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन
सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन जळगाव :- राज्यातील तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्याचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. प्रयोगशिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन, इतर शेतकऱ्यांच्या पिक […]
Continue Reading