धान्य पिकवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन

सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन जळगाव :-  राज्यातील तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्याचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांसाठी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. प्रयोगशिल शेतकऱ्यांना मार्गदर्शन, इतर शेतकऱ्यांच्या पिक […]

Continue Reading

साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड

जळगाव :- जिल्हा कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून या आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल पाच लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून त्यापैकी साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. मान्सून लांबल्याने यंदाच्या खरीप हंगामात जून महिना […]

Continue Reading

शेतकऱ्यांसाठी एक रूपयात पीक विमा; लाभ घेण्याचे आवाहन

विमा हा महा-ई-सेवा केंद्रावर ऑनलाईन भरता येणार असून यासाठी सातबारा, ८-अ, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळून शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी म्हणून गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यात कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा केंद्रावर […]

Continue Reading
कापसावर मररोगाचा प्रादुर्भाव

कापसावर मररोगाचा प्रादुर्भाव

पावसाअभावी पिके कोमजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीच्या संकट जळगाव :- पावसाअभावी पिके कोमजत असतांना आता कापूस पिकावर मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल होईल, असे भाकीत हवामान विभागाने वर्तविले होते. त्यामुळे आनंदीत झालेल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार […]

Continue Reading
जमिनीचा खालावलेला पोत ही भारतीय कृषी क्षेत्रातील मोठी आव्हाने असून ती पेलण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये अॅग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे असल्याचे मत

कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी रोबोट, ड्रोनचा वापर होणे गरजेचे – प्रा. शाळीग्राम

जळगाव :- मुख्य पिकांच्या उत्पादनातील स्थिरता, महागडी बी-बियाणे व खते, अहवामानातील बदल आणि जमिनीचा खालावलेला पोत ही भारतीय कृषी क्षेत्रातील मोठी आव्हाने असून ती पेलण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये अॅग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे असल्याचे मत इस्त्रो – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या स्पेस टेक्नॉलॉजी सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.ए.डी. शाळीग्राम यांनी व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी […]

Continue Reading